विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसे बघतात ते महत्त्वाचं आहे.

विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही.

विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्या इतके सुंदर काहीच नसते.

विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.