जगणं सोपं आहे हो, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

विरोधकांचा विरोध नाही करायचा, शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.

लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही त्यामुळे लायकी मध्येच राहायचं !

खूप जगलो दुसऱ्यांसाठी, आता जगायचं स्वतःसाठी.

येता जाता रुबाब नाही झटकायचा लायकीत राहाल तरच औकातीप्रमाणे वागवलं जाईल !

अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण.

अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल.